मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही असे विधान युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.…
भाजपने जर पश्चिम बंगाल किंवा तमिळनाडूत काही चमत्कार केला तर शक्य आहे. अशावेळी जर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली नसती. भाजप स्वबळावर लढली असती तर जितके म्हणून शिवसेनेचे नुकसान झाले तितकेच भाजपचेही झाले असते हे खुद्द भाजपचे नेतेच सांगत होते.
येथे दुसरा एक मुद्दा हा आहे, की समजा जर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुलले असते तर सर्वशक्तिमान…
पुण्यालगत असणाऱ्या मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, बाणेर,नांदे, सुस, सुतारवाडी, महाळुंगे, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या गावांचा विकास पीएमआरडीए, जिल्हा नियोजन समिती व विविध मार्गांनी सुरु आहेत. या गावांच्या विकासासाठी शिवाजीनगर - हिंजवडी मेट्रो, हिंजवडी आय टी ला जोडणारे पर्यायी रस्ते बांधणी, महाळुंगे - माण हायटेक सिटी, टी. पी स्किम, या सारखे निर्णय पालकमंत्री गिरीशजी बापट यांनी…
पुणे: खेड तालुक्यात नियोजित होणारे विमानतळ रद्द करून ते, पुरंदर येथे स्थालांतर करण्याचा निर्णय भारतीय विमान पतन प्राधिकरणाने घेतला आहे. त्या बाबतचे पत्र सुद्धा विमान पतन प्राधिकरणाने तेथील जनतेसाठी जाहीर केले आहे. येथूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे. काहीजणांनी एअरपोर्ट पुरंदरला जाण्यामागे राजकारण आहे असे आरोप केले.पण त्या घटनेमागे काय वास्तव आहे. याचा आम्ही शोध घेतला…
बँकॉक शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नाविन्यपूर्ण पार्क बनविण्यात आले असून, हे पार्क बनविले जाण्यामागे एक निश्चित उद्देश आहे. बँकॉक शहराला भविष्यकाळामध्ये पूरपरिस्थितीपासून उद्भविणारा धोका लक्षात घेता या पार्कची निर्मिती करविण्यात आली आहे. २०५० सालापर्यंत हे शहर पूरपरिस्थितीला सामोरे जाण्याचा धोका चारपटीने वाढला असून, याच संकटाला तोड देण्यासाठी या आगळ्यावेगळ्या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.
या पार्कच्या…
निवडणुकीच्या तारखा जश्या जवळ येऊ लागल्या आहेत. तसे सर्वच राजकीय पक्षाची मुले निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत व्यस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सुद्धा निवडणुकीला उभारण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तसे संकेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. सिने अभिनेता रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नाला शरद पवार…
धाराशिव: मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरत असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी अजिबात पेरणी झालेली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असून सर्वत्र भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ कितीही गंभीर असला तर तरी…
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात दोघ्याची जबरदस्त केमिस्ट्री पाहिला मिळाली. त्यानंतर अशा वावड्या उठल्याकी हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्यात मैत्री पलीकडचे नाते असल्याचे बोलले जात आहे. कारण सध्या या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी…
पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन मार्फत पिंपळे सौदागर येथील वाचकांसाठी " विठाई " मोफत वाचनालयाची स्थापना केली. यामध्ये मराठी , हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल १५०० हुन अधिक पुस्तके उपलब्ध केली आहेत . याप्रसंगी वाचनालयाचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले .
माणूस हा पुस्तकांमधूनच घडतो, त्यामुळे पुस्तकेच काळाची गरज आहे,…
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन आठवडा अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पाश्चात्य देशात हा दिवस मोठ्या उसत्ह साजरा केला जातो.
चीनमध्ये ‘नाइट्स ऑफ सेवेन्स’ प्रेमी जोडप्यासाठी हा दिवस खास असतो, तर जपान आणि कोरियामध्ये हा दिवस ‘वाइट डे’ म्हणून ओळखला जातो. एवढेच नाही तर, या देशांत लोक महिनाभर एकमेकांना भेटवस्तू आणि…