मुंबईतील नायगाव, दिलाई रोड, वरळी आणि शिवडी भागात असलेल्या बीडीडी चाळीचा लवकरात-लवकर पुर्नविकास करण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. एसआरए प्रकल्पात रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. विकासक काही काळानंतर रहिवाशांना भाडे सुद्धा देत नाही. यासाठी तीन महिन्याचे आगाऊ भाडे देण्याचा निर्णय शासन घेत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आहे. त्यामुळे या भागातील मोडकळीस आलेल्या आणि ब्रिटिश कालीन इमारतीचा लवकरच कायापालट होणार आहे.
मुख्यपृष्ठ ठळक बातम्या बीडीडी चाळीचा पुर्नविकास हा आशिया खंडातील सर्वात मोठा पुर्नविकास प्रकल्प असले –...
- Advertisement -