Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

चांगली बातमी: राज्यातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त, आता कोणतेही सक्रिय प्रकरण नाही; पॉझिटिव्हिटी रेट शून्य

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यातून एक चांगली बातमी ऐकायला येत आहे. आता भंडारा हा राज्यातील पहिला कोविड मुक्त जिल्हा बनला आहे. गेल्या शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय शुक्रवारी झालेल्या चाचण्यांमध्ये एकही नवीन रुग्ण समोर आलेला नाही. कोरोनाव्हायरसच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य मानले जात होते. दुसऱ्या लाटेतून सावरत…

Read More

Maharashtra School Reopen: राज्यात १७ ऑगस्टपासून उघडतील शाळा, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी सांगितले की १७ ऑगस्टपासून ग्रामीण भागात ५-७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील. तसेच शहरांमध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करून राज्य सरकार ८ ते १२ वीच्या वर्गांसाठी शाळा पुन्हा उघडेल. आपल्याला माहित असावे की कमी संक्रमण दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये ७ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग उघडण्याची…

Read More

माऊली आबा कटकेंनी वाघोलीत स्वखर्चाने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीच्या बी. जे. एस. कॉलेज येथे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. सदर मोहिमेच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ दिवसात तीन हजारांहून अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीवरून ही मोहीम…

Read More

Tokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन! मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल

महाराष्ट्र बुलेटिन : टोकियो ऑलिम्पिकमधून भारताच्या शिरपेचात आणखी एक पदक रोवणारे रवी कुमार दहिया यावेळी कुस्तीचे नवे 'पोस्टर बॉय' बनले आहेत. २३ वर्षीय कुस्तीपटू रवी टोकियोमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. संपूर्ण देश त्यांच्या कामगिरीला सलाम करत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रवीकुमार यांचे वडील भाडेतत्त्वावर जमीन कसत होते रवी हरियाणाच्या सोनीपत…

Read More

अखेर प्रतीक्षा संपली! MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबर रोजी होणार…

महाराष्ट्र बुलेटिन : ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान परीक्षा कधी होणार याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी सदर परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय घेतला आहे. आयोगाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित…

Read More

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का? R-Value आली खाली, जिल्ह्यांच्या परिस्थितीत सुधार

महाराष्ट्र बुलेटिन : आरोग्य मंत्रालयाने कोविड -१९ महामारीशी संबंधित भारताचा राज्यवार डेटा सादर केला, ज्यामध्ये ग्राफिक्स आणि चार्टद्वारे राज्यांनी कोविडचा सामना कसा केला याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात एक चांगली गोष्ट समोर आली की महाराष्ट्राची आकडेवारी लाल निशाणीपासून बाहेर गेली आहे. तथापि, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. राज्याने गेल्या वर्षी साथीच्या आजाराशी दोन हात…

Read More

राज्य सरकारने तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी देत पूरग्रस्तांना दिला मोठा दिलासा!

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. त्यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी झाली आहे. सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून तब्बल…

Read More

Maharashtra Board HSC Result 2021: बारावीचा निकाल जाहीर, ‘असा’ पहा निकाल

महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahasscboard.in वर ३ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज दुपारी जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वीचे ९९.६३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६५४२ शाळांचा १००% निकाल लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतर…

Read More

सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने युवासेनेतर्फे वृक्षारोपण; करणार १० हजार भारतीय प्रजातींची लागवड

महाराष्ट्र बुलेटिन : युवासेनेतर्फे पर्यावरणीयदृष्ट्या सजीव साखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे दुर्मिळ भारतीय प्रजातीचे सुमारे १० हजार वृक्ष उत्तर मुंबईमध्ये लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सदर उपक्रमासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या पर्यावरण पूरक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे लवकर वाढ होणारी व आकाराने…

Read More

युवासेना सहसचिव मयूर कांबळे यांचा आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार, विविध जीवनावश्यक वस्तूंची केली मदत

महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्रात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास अवघा महाराष्ट्र एकवटून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी उभा राहतो. सध्या कोकण व कोल्हपुरवर मोठे संकट आले असून लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथे आलेल्या पुरामुळे बंधु-भगिनींचे जीवन विस्कळीत झाले आहे, त्यांचे जीवन सुरळीत करण्याकरिता मुंबईतील सर्वजण मोठ्या प्रमाणावर मदत पाठवत आहेत. अशाच एका उत्साही युवा समुदायाने देखील मुंबईमधून…

Read More