लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे काँग्रेसचे अनके पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना महिना उलटला तरी अजून पगार झालेले नाही आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे पुरेसा पैसाही उरलेला नसल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत नसल्याने कॉंग्रेसला पक्षाला पैशांची तीव्र चणचण जाणवू लगालीय आहेत.
- Advertisement -