मुंबई: राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका केली. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ईडी,सीबीआय वापर राजकीय दृष्टीने गैरवापर केला जात असल्याचे चित्र आहे.
काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय ,इन्कम टॅक्स एबीसीबी यासारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात…
भाजपाच्या चुका आघाडीला दुरुस्त कराव्या लागत आहे - शरद पवार
गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारकडून अनेक चुका झाल्या आहेत. त्या महाविकास आघाडीला दुरुस्त कराव्या लागतील. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात घेऊन सोडवावे लागतील. त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी घ्यावी,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…