लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आघाडीची जागावाटपा संदर्भात बैठक पार पडली. यात मनसेला स्थान देण्यात आले नाही.
विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत सामावून घेणार नाही असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांना ३८ जागा सो़डण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी आघाडीत मनसेला सामावून घेण्यात येणार नसल्याचे काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
1 Comment
moto z play mobile legends
Someone necessarily assist to make severely articles I would state.
That is the very first time I frequented your website
page and up to now? I amazed with the analysis you made
to create this actual post incredible. Fantastic
process!