मुंबई | मराठा आरक्षण चा (Maratha Reservation) प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्यार कोणताही निर्णय घेतला नाही. अशात मराठा आरक्षण बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची…
Pune, The excitement surrounding the recently inaugurated Chandani Chowk Flyover in Pune has turned into worry for Bavdhan residents as visible cracks have begun to develop on the structure. This stunning piece of infrastructure, designed to alleviate traffic congestion in the area, is now raising safety concerns among locals.
The flyover, which was inaugurated with much fanfare…
'मुंबई ते पंढरपुर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. 24' या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईकडून पंढरपुरकडे प्रस्थान होत असताना सालाबादप्रमाणे या वर्षीही शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना कार्यालयाच्या आवारात आगमन झाले. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही परमेश्वर सेवेप्रमाणेच असते. म्हणूनच या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी बंधु-भगिनींचे आदरतिथ्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे श्री. मयुर…
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक 201 (208) मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होत त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना…
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले.
या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील
7 तालुक्यांतील 10 रस्त्यांचा प्रश्न…
सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…
पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन…
समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव......
मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 'विशेष सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा…
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा - ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके
पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परिसरातील सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वाघोली गाव व आजूबाजूचा परिसर मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पालक या नात्याने सदर भागाकडे लक्ष देऊन पाणी…
मुंबई:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील…