Skip to content Skip to footer

राज्यात कोरोनामुळे मृत्यूदर २.६६ टाक्यांनी घसरला

राज्यात कोरोनामुळे मृत्यूदर २.६६ टाक्यांनी घसरला

सध्या राज्यात आणि तर संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्ग आजाराने थैमान घातलेले आहे. आज कोरोना ग्रस्त रुग्नांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. मात्र त्यातच आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. सप्टेंबर अखेरीस राज्यातील मृत्यूदर २.६६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

एप्रिलच्या महिन्याभरात हा मृत्यूदर तब्बल ७.५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. मात्र आता मृत्यूदरात घट झालेली पहायला मिळतेय. शिवाय रिकव्हरी रेटही ७६.९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
रविवारी राज्यात १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १८,०५६ नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद करण्यात आली असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a comment

0.0/5