इडी विरोधातील आंदोलने शिखरावर पोहचलेले असताना अजित पवारांनी राजीनामा दयायला नको हवा होता असे मत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केले आहे. राजीनामा दयायचे काय कारण होते, निदान राजीनामा दोन दिवसांनी तरी द्यायला हवा होता.
हे प्रकरण आणि अंदोलन शिखरावर पोहचलेले होते. निवडणुकीच्या दृष्टीने त्याला महत्व होते. अशा परिस्थितीत अजित पवारांनी असे करायला नको हवे होते. असं परखड मत भुजबळांनी मांडलेले आहे. हिंदूह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेप्रकरणी जेव्हा प्रसार माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारला होता.