Skip to content Skip to footer

विनोद तावडेंच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी उडवली तावडेंची खिल्ली

विनोद तावडेंच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी उडवली तावडेंची खिल्ली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात वांद्रे स्थनाकात गर्दी उसळली होती. परंतु आता या गर्दीवरून विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर निशाणा साधला. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला, परंतु तावडेंनी केलेली टीका त्यांनाच भोवलेली दिसून येत आहे. त्यांच्या पोस्टनंतर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

“राव काय “विनोद” करताय…घरी बसवत नसेल तर गुमान तोंडात बोळा कोबायला सांगा कारभारणीला….म्हणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होतेय… सरकार लक्ष देत नाही अरे संघी विकृतीने महाराष्ट्राला आज तरी शिकवू नये…आघाडी सरकार सर्वच बाबतीत आघाडीवर आहे..वांद्र्याचा जमाव कुणी जमा केला कुणाचं षडयंत्र आहे हे महाराष्ट्र जाणतो…” , “दहावी फेल ग्यानेश्वर युनवरसिट्टिचा इंजिनिअर” तर काहींनी लॉक डाऊनच्या कंटाळवाण्या काळात आपल्या पोस्ट वाचून मनोरंजन होत आहे अशा कमेंट विनोद तावडे यांच्या पोस्टवर लिहिल्या आहेत.

Leave a comment

0.0/5