आमिरच्या "पाणी फाऊंडेशन"ला ठाकरे सरकारचे बळ
"पाणी आडवा आणि जिरवा" यासाठी पाणी फाऊंडेशन करत असलेले काम कौतुकास्पद आहे. तसेच ते राज्याच्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन आणि गावाचा सर्वांगीण विकासही गरजेचा असल्याने त्यासाठी शासनासोबत काम करीत असलेल्या पाणी फाऊंडेशनला राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
…