राज ठाकरेंच्या सभाच इव्हेंट मॅनेजमेंट चांगले, पण मतं मिळत नाहीत - मंत्री आठवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले असते. परंतु त्यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरताच चांगला असतो. त्यांना मतं मिळत नाहीत, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
राज ठाकरे यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरता आहे. त्यांनी कल्याण, उल्हासनगरमध्ये सभा…