Skip to content Skip to footer

राजकारणात हरलो तरी चालेल पण पक्षात एकही नतद्रष्ट ठेवणार नाही – मुख्यमंत्री

‘संस्कारक्षम समाज निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी शिक्षित आणि सुशिक्षित समाज घडवावा लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री ठाकरे विधान परिषदेत महिला दिनानिमित्तच्या प्रस्तावाला उत्तर देताना बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राजकीय सत्तेसाठी आणि निवडणुका जिंकन्यासाठी काही लोक महिलांचा अपमान करणार्यालाही पक्षात ठेवतात.
तसेच यावेळी राजकारणात हरलो तरी चालेल पण पक्षात एकही नतद्रष्ट ठेवणार नाही, अशी तुमची तयारी आहे काय ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना चांगली वागणूक दिली जात नसेल तर ते योग्य नाही,’ असे देखील ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5