मी आजोबा व वडिलांकडूनच धडे घेतले आहेत. एकदा काम करायचे निश्चित केले की मागे फिरायचे नाही, अशी आजोबांची शिकवण होती. तर, जे करायचे ते प्रामाणिकपणे कर. खोटे बोलू नको व नाटके करू नको, अशी वडिलांची शिकवण आहे. बाकी धडे मी जनतेशी संवाद साधून घेतो.
आदित्य ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताना लगावला टोला