जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कॉबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता होती. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. खुद्द माजी मुख्यमंत्र्यांना आपला गड राखता आलेला नाही आहे. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत…