छत्रपती शाहू महाराज जिवंत असते तर हा कायदा टराटरा फाडला असता - हसन मुश्रीफ
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याविरोधात संपुर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. या कायद्याला काही संघटना विरोध करत आहेत तर काहीजण या कायद्याचे समर्थनही करत आहेत. आज राज्य नाही तर देशातील विविध ठिकाणी या कायदयाच्या विरोधात मोर्चे निघताना दिसत…