कलम ३७० हटवलं, शिवसेना भवन समोर तिरंगा आणि भगवा फडकावत शिवसेनेचा जल्लोष
काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. देशाच्या आणि काश्मीरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे. काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा आता रद्द झाला आहे. देशभर याबाबत आनंद व्यक्त केला…