आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाहीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी
एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका महिलेला लाजवेल असे वक्तव्य केले होते. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” असं संतापजनक विधान लोणीकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल…
भीमा-कोरेगाव प्रकरणी केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतले नाही - अनिल देशमुख
भीमा-कोरेगाव प्रकरणी संपूर्ण चौकशी राज्य सरकार करत असताना, केंद्राने राज्य शासनाला विश्वासात न घेता संपूर्ण तपास एनआयएकडे दिला. केंद्राने तपास एनआयएकडे देत असताना राज्य शासनाला विश्वासात घ्यायला होतं. परंतु त्यांनी राज्य शासनाला विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आता केंद्र शासनाकडून, राज्य शासनाला आलेल्या पत्रावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा…
माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला – अशोक चव्हाण
मी फक्त किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीन विरूद्ध विचारांचे पक्ष एकत्र येताना हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल असे ठरले होते त्याप्रमाणे सरकारने काम करावे. तो लिखित दस्तावेज आहे. मी जे बोललो ते त्या अनुषंगाने होते. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या,…
महापुराच्या आपत्तीचा फटका बसलेल्या सांगली-कोल्हापूरला अधिकचे पॅकेज देण्याचा प्रयत्त - मंत्री विश्वजीत कदम
सांगली आणि कोल्हापूरात ऑगष्ट महिन्यातील प्रलयंकारी महापुराने मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः शेतीचे अधिकच नुकसान झाले असून सरकारकडून मदत मिळाली. परंतु अद्यापही शेती आणि रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठीअधिकचे विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात दोन्ही…
चंद्रकांत पाटील यांनी सल्लागार बदलावे - मंत्री सतेज पाटील
चंद्रकांत पाटील यांनी देणारे सल्लाकार बदलावेत. त्यांच्या अवतीभवती असणारे सल्लागार त्यांना अडचणी जाणवत आहेत, असा बोथरा सल्ला गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती.…
देवेंद्र भाऊ तुम्ही रामदेव बाबा सोबत बसा
सत्ता गमावलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबाकडे जाऊन आत्मचिंतन करावे असा सल्ला काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलेला आहे. फडणवीसांना पराभवाचे आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यासाठी त्यांनी रामदेव बाबाकडे जायला हवे असे केदार म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी…
नवीन वर्षात सरकारचा कारभार गतिमान होणार
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे नागपूर येथील सहा दिवसाचे नागपूर हिवाळी अधिवेशन नुकतेच संपलेले असून या नंतर सर्व महाराष्ट्राचे आणि विरोधकांचे लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलेले आहे. हा विस्तार येत्या २४ डिसेंबरला होणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून समोर आलेली आहे. त्यानंतर पुढील वर्षात ठाकरे सरकारचा गतिमान कारभार सुरु…
भाजपा राजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर करते - अशोक चव्हाण
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या टिपणीमुळे भाजपाने राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुद्धा दिसून आलेले आहे. भाजपा आमदारांनी सावरकरांच्या नावाने घोषणा देत घोषणा दिल्या होत्या.…
आम्ही बहुमत सिद्ध करायला गेल्यावर सर्व समोर येईल - संजय राऊत
तासाभराच्या अंतराने सलग दुसरी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेचे नवे संकेत दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत बोलणी कधी होणार? सत्ता कधी स्थापन होणार? भाजपासोबत जाणार का? अशा प्रश्नांची उत्तरे देताना राऊत म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करायला जाऊ तेव्हा सारे…
भाजपाने गोड गोड बातमी म्हणून 'मॅटर्निटी हॉस्पिटल' केलं - बाळासाहेब थोरात
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अवघे १५ दिवस उलटले तरी राज्यात अजून काही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही आहे. एकीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला लोकसभा निवडणुकीला ठरलेल्या फॉर्मुल्याची आठवण करून देत आहेत तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गोड बातमी-गोड बातमी लवकरच येईल म्हणून महाराष्ट्राच्या…