शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी शिवसेनेचा आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे मोर्चा निघाला होता. हा मोर्चा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडला. मोर्चाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. मोर्चाची सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या पीकविमा आणि कर्जमाफीची प्रकरणं बँका आणि विमा कंपन्यांनी येत्या १५…