अनेक पक्ष फक्त निवडणूक आली की जनतेसमोर जातात आणि ५ वर्षे सत्तेत किंवा विरोधात बसतात, मात्र शिवसेनेचं तसं नाही. तुम्ही सगळे आमची नेत्यांची भाषणं ऐकत असता, ही यात्रा मी तुमचं ऐकण्यासाठी काढली आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसेनेत ८०% समाजकारण आणि २०% राजकारण असेल, पण मी सांगतो की शिवसेनेने जेंव्हा १००% राजकारण केलं ते केवळ…