बीएमसी मुंबईकरांची समस्या एका ट्विटवर सोडवणार
मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत अखेर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत प्रचंड पाऊस पडतो. अशा वेळी मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावे लागतात. समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवण्यासाठी आधी पालिकेपर्यंत पोहोचाव्या लागतात. एकूणच समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो यंदाच्या पावसाळ्यात मात्र हे चित्र काहीसं वेगळं दिसणार…