मुंबई महापालिका अधिकाऱ्याचे मुंबईकरांना पत्र..
पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असं म्हणत सर्वत्र टीका होत आहे. अशातच पालिकेतील एका अभियंत्याच्या नावाने मुंबईकरांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या भावना मांडणारं हे पत्र जसंच्या तसं आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत:
मुंबई महानगरपालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना…