कोरेगाव भीमा येथील झालेल्या वादामुळे आज महाराष्ट्र बंद ची साद दिली गेली. आज याचे अनेक विघातक परिणाम समाजामध्ये दिसून येत आहेत. या प्रकारावर प्रकाश टाकणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रस) प्रेस स्टेटमेंट पहा.
पहा ट्विटर
#MaharashtraBandh: How Violence Gripped the City and its Residents.