मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीत जगातली कुठलीही यंत्रणा काम करु शकत नाही असे विधान युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.…
![आदित्य ठाकरे |](https://maharashtrabulletin.com/wp-content/uploads/2019/05/download-121.jpg)