डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्या भारतात लस उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेली आहे. त्यामुळे लस येईपर्यंत आपल्याला असेच दिवस काढावे लागतील. लस काही एकच वेळीस सर्वाना मिळेल असे नाही त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस आहे असे उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले होते.
मुंबईनंतर आता पुण्यातही आता जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात…
अडीज वर्ष माझ्या जागी दुसरा शिवसैनिक मुख्यमंत्री असता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
साभार लोकसत्ता : मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले असतानाही भाजपाने दिलेले वचन मोडले. इतकेच नव्हे तर भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयारी दर्शवली असती तर मी नव्हे तर कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता, असा गौप्यस्फोट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केला. नरिमन…
साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर सरकार काढणार तोडगा
काही दिवसांपासून साईबाबांच्या शिर्डीला वादाचे गालबोट लागले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून हा वाद उपस्थित झाला आहे. यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मध्यस्थिनंतर शिर्डी बंद आता मागे घेण्यात आला आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून संतापलेल्या शिर्डीकरांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. फुला-हारांची दुकाने बंद…
वर्षाच्या भिंतीवर युटी वाईट असा उल्लेख
वर्षा बंगल्याच्याभिंतीवरून लिहिलेल्या वाक्यवरून आता राजकारण तापू लागलेले आहे. वर्ष बंगल्याच्या आतील भिंतीवर भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स असे मजकूर लिहिण्यात आलेले आहे. या भिंतीवर लिहिलेल्या मजकूराचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. भिंतीवरील काही वाक्यमध्ये युती वाईट आहे. असा उल्लेख करण्यात आलेला आहे. युती म्हणजे काय या चर्चांना सुरवात…
आदिवासीं योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वॉर रूम स्थापन करावे - मुख्यमंत्री
दुर्गम भागातील आदिवासींसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहचावा यासाठी मंत्रालय स्तरावर वॉर रूम स्थापन करून आढावा घ्यावा, तसेच कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी टास्क फोर्स द्वारे काम करावे, आणि या विभागाअंतर्गत असलेल्या सर्व निधीचा शंभर टक्के विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध…
सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, अमृता फडणवीसांना शिवसेना नगरसेवकाचा टोला
सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, असं म्हणत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री…
जनतेला दिलेली वचने आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू - मुख्यमंत्री
जनतेच्या आशिर्वाने आणि पाठबळाने आलेले हे सरकार त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वित्तमंत्री जयंत…
भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून सावरकरांच्या विचार विरोधात
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका आजही कायम आहे. उलट भाजपच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जात आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पहिल्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला एक…
हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर
संसदेत आज पासून हिवाळी अधिवेशन चालू होणारं आहे. या अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे सर्वच खासदार विरोधी बाकावर बसणार आहे. अशी माहिती संसदेचे कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेली आहे.शिवसेनेला आजपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्तेच्या बाकावर बसवले जात होते. मात्र इथून पुढे शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. त्यासंबंधित व्यवस्था देखील करण्यात आली आहे,…
दिल्ली समोर ना शरद पवार झुकले, ना उद्धव ठाकरे झुकणार - संजय राऊत
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटले तरी अजून काही सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना आणि भाजपा पक्षाकडून करण्यात आलेला नाही आहे. त्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लोकसभा निवडणुकीला ठरलेल्या फॉर्मुल्याची आठवण देताना ठरल्या प्रमाणे अडीज-अडीज वर्ष सेना भाजपा पक्षाचा मुख्यमंत्री…