शेतकरी म्हणतात "माझा शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा आणि त्यांनी कर्जमाफी करावी"
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज हदगाव येथे अनोखा शेतकरी संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी बळीराजासमोर चटईवर बसून आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले. यावेळी बळीराजाने आपलं मन आदित्य ठाकरेंसमोर मोकळं केलं. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हा शिवसेनेचा नारा होता पण आपलं सरकार आलं नाही, आता एकच ईच्छा आहे..…
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला. सोलापूर शहरातील वालचंद महाविद्यालयात झालेल्या आदित्य संवाद कार्यक्रमापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या समस्या जागच्या जागी सोडवल्या. सोलापूर शहरात कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय आसपासच्या खेडेगावातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. शहरात मोठ्या प्रमाणावर नॅशनल खेळाडू…