Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: भारत सरकार

जनतेकडून चिनी मालावर बंदी-Chinese goods banned by the public

जनतेकडून चिनी मालावर बंदी, मात्र भारत सरकार आले “टिक – टॉक”वर

जनतेकडून चिनी मालावर बंदी, मात्र भारत सरकार आले "टिक - टॉक"वर एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संकटाला कारणीभूत असलेल्या चीनच्या वस्तूवर आणि सोशल अँपवर भाजप कार्यकर्त्यांनी बंदी घालण्याची मागणी करत चिनी वस्तूंची होळी पेटवली होती. याच पार्श्वभूमीवर बॅन टिक-टॉकपासून ते अगदी या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारतीय पर्याय म्हणून मित्रों नावाचे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दाखल होण्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या होत्या. आता असे…

Read More

लोकशाहीर-अण्णा-भाऊ-साठे-य-Lokshahir-Anna-Bhau-Sathe-ya

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार – विश्वजीत कदम

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार – विश्वजीत कदम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात व अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती. मात्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. तसेच…

Read More

अबुल-कलाम-आझाद-यांच्या-मन-Abul-Kalam-Azad's mind

अबुल कलाम आझाद यांना भारतीयत्व याबद्दल प्रेम नव्हतं, योगी सरकारच्या मंत्र्यांचे विधान

भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान भाजपा नेते मंडळी आणि कार्यकर्त्ये अनेक वेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. त्यात आता भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारत आणि भारतीयत्व याबद्दल प्रेम नव्हते असे वादग्रस्त विधान योगी सरकारमधील एका मंत्र्याने केले आहे. बलिया येथे जननायक चंद्रशेखर विद्यापीठात एका जाहीर…

Read More

झोपेचं-सोंग-घेतलेल्या-मो-Sleep-disguised-mo

झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग करण्यासाठी भारत बंद! – अशोक चव्हाण

झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जाग करण्यासाठी भारत बंद! - अशोक चव्हाण सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात उद्या मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने या बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला टोला लगावला…

Read More

भारत-चीन वादावरून प्रशां-Prashant over Indo-China dispute

भारत-चीन वादावरून प्रशांत किशोर यांचा केंद्र सरकारवर निशाणा

प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. सोशल मीडियावर सक्रीय राहणाऱ्या प्रशांत किशोर यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीका केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्ष, करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व देशाच्या आर्थिक विकासाच्या मुद्यावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. #Corona शी लढाई २१ दिवसांमध्ये जिंकल्या गेली आणि #China…

Read More

आर्थिक संकटात, रघुराम-In financial crisis, Raghuram

भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात, रघुराम राजन यांनी मोदी सरकारला केलं ‘हे’ आवाहन

आर्थिक संकट गोंगावत असताना कोरोना व्हायरसने धडक दिली. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला मोठा फटका बसला आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी देशाला एका गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे. 'भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे…

Read More

भारतात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण; भीती वाढली, केंद्र सरकारने दिला Alert

देशातल्या नागरिकांनो सावध राहा ! कारण भारतात कोरोनाव्हारसच्या (Coronovirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात कोरोनाव्हायरसचा तिसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या कासरगोडेतील असलेला हा व्यक्ती काही दिवसांपूर्वीच चीनच्या (China) वुहानमधून (wuhan) भारतात परतला होता, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या हा रुग्ण वैद्यकीय देखरेखीत आहे. केरळात तब्बल 2 हजार वैद्यकीय देखरेखीत चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 350 पेक्षा जास्त लोकांचा…

Read More

राज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल राज्य सरकार

महाराष्ट्र बुलेटिन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न मधून वगळण्यात आल्याच्या काही दिवसांनीच राज्य सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार केंद्राला उत्तर म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवारी समाजाला मदत करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) संस्थांचा सन्मान करण्यासाठी राजीव…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका…

महाराष्ट्र बुलेटिन : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार व्यक्त करणाऱ्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत भाजपा आणि मोदी सरकारला धारेवर धरले. या दरम्यान त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत विरोधी पक्षाची कोंडी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर चर्चा करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मराठी भिकारी आहे का?…

Read More

केंद्र सरकारकडून ओटीटी आणि सोशल मीडीयासाठी नवीन गाईडलाईन्स जारी

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या नव्या नियमांची घोषणा केली आहे. केंद्राकडून संपूर्ण देशात डिजिटल कॉन्टेन्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा कायदा करण्यात आला आहे. तसेच पुढे येणाऱ्या तीन महिन्यांत हया नव्या गाईडलाईन लागू केल्या जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय…

Read More