एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले - सामना
भाजपा नेते सतत ठाकरे सरकार विरोधात "लव जिहाद' विरोधात कायदा करण्याची मागणी करत आहे. तसेच लव जिहाद विरोधात आघाडी सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपा शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी टीका करत आहे. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.
शिवसेनेने भाजपाला…
उद्धव ठाकरे हे प्रकरणच अनपेक्षित आहे.
राजच्या करिष्म्यापुढे हे कसले टिकतात, असे लोक म्हणत असताना त्यांनी पक्षावर मांड ठोकली आणि पक्ष वाढवत नेला. बाळासाहेबांच्या पश्चात, मोदी लाटेत हे वाहून जातील, असे लोक म्हणत असताना, त्यांनी २०१४च्या निवडणुकीत एकाकी लढत, खणखणीत यश मिळवले. आणि, वर्षभरापूर्वीच ज्यांची फरफट होतेय, असे वाटत होते, ते उद्धव आज महाराष्ट्राचे कणखर मुख्यमंत्री…
साधारण ४५/५० वर्षांपूर्वीचा काळ असेल. गावातल्या शिवजीमंदिरात चाकण मधलाच एक शांत सुस्वभावी मुलगा अभ्यासाचे पाठ गिरवत होता. तो फक्त तिथं अभ्यासच करत नव्हता तर भविष्यात रचल्या जाणाऱ्या एका मोठ्या इतिहासाची सुरुवात करीत होता. गावातल्या अनेक गल्लीबोळात खेळता खेळता त्या धीरगंभीर सावळ्या विठ्ठलाची नजर अनेकदा मराठयांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या संग्रामदुर्ग अर्थात चाकणच्या किल्ल्यावर पडत असे. ती…
रिपोर्टींग करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारांशी आर. भारत चॅनेलच्या सुरक्षा रक्षकांची अरेरावी भाषा
आर. रिपब्लिकन न्युज चॅनेलचे खोट्या टीआरपीमध्ये नाव आल्यामुळे रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेल्या झी२४ तासाच्या महिला पत्रकारांशी आर. भारत वृत्त समूहाच्या कार्यालयाच्या गेट बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अरेरावी भाषा वापरात हटकले होते. या घटनेमुळे रिपब्लिकनचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी सारखेच सुरक्षा रक्षकांचे वर्तन आहे हे आता समोर…
खरा हिंदुस्थानी म्हणून बाळासाहेब जहीर खानची जेव्हा पाठ थोपटतात..
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं चिवट, कडवट देशप्रेमाचे आजपर्यंत अनेक किस्से सांगितले जातात. पण त्यातला सर्वात गाजलेला आणि बाळासाहेबांचं देशप्रेम ज्यामुळे अजून प्रखरपणे पाहायला मिळाला तो म्हणजे जहीर खान सोबत घडलेला किस्सा.
२००४ सा भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने पाकिस्तान मधलं लोकप्रिय दैनिक…
छातीत राम आहे तर बडवता कशाला, सामनातून चंद्रकांत पाटलांना टोला
सध्या महाराष्ट्रात आणि देशात राम मंदिरावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. मागच्या दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे राम जन्मभूमीला भेट दिली होती. तसेच पक्षाच्या ट्रस्टकडून १ कोटीची देणगी सुद्धा राम मंदिराच्या उभारणीला देण्याचे घोषित…
खासदार माने यांच्या मागणीला यश कोल्हापुर जिल्हा रेशीम उद्योग जिल्हा म्हणुन जाहिर
कोल्हापूर जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. परंतु आज कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे हाताला आलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हाताला…
गेले दोन दिवस पडणार्या पावसाने अनेक गावांत-शहरांत पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्याचजणांना एका अनपेक्षित संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' किंवा 'ओपन गॅरेज' मध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे…