मुंबई : मुंबई जिल्हा काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी तातडीने मिटवा, अशी तंबी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलीय. आगामी लोकसभा निवडणुकीत हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकोप्याने काम करावे, अशा सूचना त्यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटाला दिल्या आहेत. मुंबईतील जाहीर सभेसाठी आले असताना राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांला बाजूला बसवून त्यांच्याशी संवाद साधला.
माजी…
असोशिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस (एडीआर)ने नुकताच खासदार आणि आमदारांच्या संपत्तीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून उत्तर प्रदेशात सगल तीनवेळा खासदार, आमदार म्हणून निवडणून आलेल्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील 2004 ते 2017 या कालावधीतील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशतील आमदार आणि खासदारांच्या…
भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात पुन्हा परत आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराक्रम असल्याचे, वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.
भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन् देशात एकच जल्लोष झाला. आपल्या लाडक्या सैनिकाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून मागील दोन दिवसांपासून मंदिर, मशीद, चर्च अन् गुरुद्वारांमध्ये देवाचा धावा…
मतदान शिवसेना-भाजपाच्या नेत्यांना करता आणि मदत आमच्याकडे मागता असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनगर समाजाला केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, करमाळा तालुका, माढा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. बोलताना शरद पवार म्हणाले की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत कोर्टात न टिकणारे आरक्षण त्यांनी…
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ भारतीय वायू सेनेने पाकव्यप्त काश्मिरी भागात केलेल्या कारवाहीत सुमारे २०० च्यावर दशहतवादी मृत्युमुखी पडलेले होते. या सैनिकाचे सर्व स्थरातून कौतुक होतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आरोप करून स्वतःला भारतीय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपले स्थान गमावून बसले होते…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. सोशल मीडियावर त्यावेळीच अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अमोल कोल्हे यांनी आता अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार असल्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश…
येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक छोट्या-मोठया पक्षात कार्यकर्त्यांची अदला-बदली होतच असते. अनेक जण आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. नारायण राणे, छगन भुजबळ त्यातील काही उदाहरणे आणि महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. आता अजून एक नाव निवडणुकीच्या तोंडावर समोर येत आहे. शिवसेना मावळचे संपर्क प्रमुख तथा सिने स्टार अभिनेता अमोल कोल्हे…
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ भारतीय वायू सेनेने पाकव्यप्त काश्मिरी भागात केलेल्या कारवाहीत सुमारे २०० च्यावर दशहतवादी मृत्युमुखी पडलेले होते. या सैनिकाचे सर्व स्थरातून कौतुक होतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आरोप करून स्वतःला भारतीय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपले स्थान गमावून बसले होते…
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भूमिका शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत मांडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मराठी भाषेवरील प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.
आपले मत मांडताना मराठी भाषेत सुरवात करून शेवाळे म्हणले की, भारतातील वैशिष्ट पूर्ण भाषेला केंद्र शासनाच्या वतीने अभिजात दर्जा बहाल करण्यात येतो. मराठी भाषेला अभीजात दर्जा भेटावा म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्न…
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा आपल्याच वक्तव्यामुळे गोत्यात आलेले आहे. कोल्हापूर येथील सभेत पुलवामा हल्याविषयी बोलताना हा हल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे असा घणाघात आरोप राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेला आहे. आणि हे सत्य बाहेर काढायचे असेल तर राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करण्यात यावी…