१४ फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांचा हल्यात सीआरपीएफचे एकूण चाळीसच्यावर जवान शाहिद झाले होते. या विरुद्ध सर्व देशात संतापाची लाट पसरलेली होते. आपल्या शेजारी असलेल्या शत्रू राष्ट्रातील 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने या हल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. या हल्या विरुद्ध भारताने सुद्धा सडेतोड उत्तर दयावे हीच सर्व भारतीयांची भावना होती. परंतु यावर सुद्धा विरोधी…
विधानसभा उपसभापतीची जागा रिक्त होत असून या जागेसाठी शिवसेना आमदार तथा प्रवक्ता निलमताई गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णया नंतर प्रथमच हा निर्णय दोन्ही पक्षा कढून घेण्यात आलेला आहे. याआधी काँग्रेसकडे असलेले विधानपरिषदचे उपसभापतीपद सध्या रिक्त आहे. त्यासाठी या अधिवेशनात निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या…
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून एसटीच्या प्रत्येक आगारात मोठ्या थाटा-माटात मराठी भाषा गौरव दिवस साजरा होणार आहे. या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. यंदाही एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने एसटी कर्मचारी "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करून मराठी भाषेच्या…
भाजपने जर पश्चिम बंगाल किंवा तमिळनाडूत काही चमत्कार केला तर शक्य आहे. अशावेळी जर महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली नसती. भाजप स्वबळावर लढली असती तर जितके म्हणून शिवसेनेचे नुकसान झाले तितकेच भाजपचेही झाले असते हे खुद्द भाजपचे नेतेच सांगत होते.
येथे दुसरा एक मुद्दा हा आहे, की समजा जर मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ फुलले असते तर सर्वशक्तिमान…
मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजप 5 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. भाजप राज्यात लोकसभेच्या 25 जागा लढवणार आहे.
किरिट सोमय्या यांना शिवसेनेचा प्रखर विरोध असल्यानं त्यांना मुंबई उत्तर पूर्व मधून उमेदवारी नाकारली जावू शकते.
सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे आणि लातुरचे सुनील गायकवाड यांनादेखील मतदारसंघात प्रभावी कामगिरी…
येणाऱ्या गतवर्षी लोकसभेच्या निवडणुकी मध्ये शिवसेना-भाजपा पक्षा तर्फे संभाव्य उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याची हालचाल चालू झालेली आहे. मागच्या कामाचा आलेख पाहता येणाऱ्या निवडणुकीला पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित होऊ शकते. परंतु शिवसेनेच्या विरुद्ध असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला पाटील यांच्या तोडीस तोड उमेदवार अजून सुद्धा मिळालेला नाही आहे म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीला बाहेरून उमेदवार आयात करण्याची…
पुणे: खेड तालुक्यात नियोजित होणारे विमानतळ रद्द करून ते, पुरंदर येथे स्थालांतर करण्याचा निर्णय भारतीय विमान पतन प्राधिकरणाने घेतला आहे. त्या बाबतचे पत्र सुद्धा विमान पतन प्राधिकरणाने तेथील जनतेसाठी जाहीर केले आहे. येथूनच राजकारणाला सुरुवात झाली आहे. काहीजणांनी एअरपोर्ट पुरंदरला जाण्यामागे राजकारण आहे असे आरोप केले.पण त्या घटनेमागे काय वास्तव आहे. याचा आम्ही शोध घेतला…
निवडणुकीच्या तारखा जश्या जवळ येऊ लागल्या आहेत. तसे सर्वच राजकीय पक्षाची मुले निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत व्यस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सुद्धा निवडणुकीला उभारण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. तसे संकेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. सिने अभिनेता रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नाला शरद पवार…
धाराशिव: मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरत असून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली आहे. मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी अजिबात पेरणी झालेली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असून सर्वत्र भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळ कितीही गंभीर असला तर तरी…
काही दिवसावर येऊन राहिलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कुठे जागा वाटपाची चर्चा तर कुठे युतीसाठी नेत्यांची पळापळ पण या सर्वांना अपवाद ठरले ते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, यंदाचा दुष्काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच भीषण होत चालला आहे. आग लागून पीके जळून जावीत, अशी अवस्था पीकांची झाली आहे. यापुढे आंदोलन पीकविमा आणि कर्जमुक्तीसाठी असेल…